शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विक्रमगडात हळव्याच्या कापणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:11 IST

तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सप्टेंबरच्या मध्यापासून तालुक्यात पडणा-या सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडणीत सापडला होता, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने तालुक्यातील विक्रमगड व परिसरात हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे़त्यामुळे जर आता परतीचा पाऊस पुन्हा कोसळला तर तयार झालेले भातपिकाचे मोठयाप्रमाणवर नुकसान होणार आहे़ कारण शेतकरी कापलेले भात वाळविण्याकरीता शेतात कापून ठेवत असल्याने ते पुन्हा भिजल्यास तयार भाताला पुन्हा कोंब फुटून त्यांचे मोठे नुकसान होत होईल.यंदा तालुक्यात ७,५५८ अशा मोठया स्वरुपाच्या क्षेत्रावर हळवे,निमगरवे,गरवार भातपिकाची लागवड करण्यांत आली असून हळवे भातपिक ९० दिवसांत तयार झालेले असल्याने सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरातील आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे, विक्रमगड अशा आदीविध भागातील शेतक-यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे. दसरा उत्सव पार पडल्यानंतर आपआपल्या सवडीनुसार व मनुष्यबळानुसार शेतकरी तिला सुरु करतातच़यंदाच्या लागवड क्षेत्रात हळवा भाताची रोपणी वेळेवर झाल्यामुळे दर्जेदार रोपे आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ परंतु यंदा पाउस लांबल्यामुळे काही शेतकºयांच्या भातावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता (ज्या शेतक-यांनी उशिराने भात लागवड) केली अशा). दरम्यान आतापर्यत तालुक्यात जून ते सप्टेेंबर अखेरीस एकुण सरासरी तीन हजार मि़मि़ पेक्षा जास्त पावसाची नोंद तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी