शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पालघरमध्ये ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 03:01 IST

जिल्ह्यातील १८ हजार ६४७ जणांना महात्मा फुले योजनेचा मिळाला लाभ 

हितेन नाईकपालघर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे यंदा अनेक जिल्ह्यांत रेकॉर्डब्रेक पीककर्ज वाटप झाले आहे. पालघर जिल्ह्यातही खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक १२ हजार ५७०, राष्ट्रीयीकृत बँक ६ हजार ७३० तर ग्रामीण बँकेला ७००चा लक्षांक देण्यात आला होता, यापैकी ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये २०-२१च्या खरीप हंगामासाठी जिसम बँकेला १० हजार ७०० शेतकऱ्यांना, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ८७० शेतकऱ्यांना अशा एकूण १२ हजार ५७० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. यापैकी ७ हजार ६२२ तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५५४ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेला खरीप हंगामासाठी ५ हजार ७२५, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५ अशा एकूण २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी खरीप हंगामासाठी २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले गेले आहे. तर ग्रामीण बँकेला खरीप हंगामासाठी ६००, तर रब्बी हंगामासाठी १०० अशा एकूण ७०० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६० जणांना कर्जवाटप झाले आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय बँक आणि ग्रामीण बँकेकडून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप झालेले नाही. महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती पालघरचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.  

महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही. - दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक 

ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आमच्या भागापर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.- दीपेश पावडे, शेतकरी, आंबरे

आमच्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १ कोटी ५५ लाखाचे कर्ज माफ झाल्यामुळे संस्थेला ४१ लाख ६९ हजाराचा नफा झाला आहे. - महेंद्र अधिकारी, चेअरमन, काटाळे सहकारी संस्था.

टॅग्स :Farmerशेतकरी