शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:14 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे.

- शशिकांत ठाकूर कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे. त्याला कायदा आणि नियम धाब्यावर बसविण्याची वृत्ती जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे एकदा वसई सोडले की, मार्गात कुठेही अग्निशमन यंत्रणा निर्माण न करण्याची बेफिकीरीही कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात ओव्हरलोड भरलेल्या गवताच्या भाºयांच्या संपर्कात वीजवाहक तारा आल्याने चार ट्रकला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी मोठी झाली. त्यापाठापाठ मंगळवारी हायड्रोजनच्या ट्रंकरला आग लागली. त्यात एकाचा जीव गेला तर तीन जखमी झाले. याला कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गवत अथवा माल भरणे, त्याची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त ठेवणे, लोंबणाºया विजवाहकतारा या ताणून न बांधणे ही कारणे जशी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे आपला पेट्रोलपंप अथवा हॉटेल याचा धंदा जोरात व्हावा यासाठी महामार्गाचा डिव्हायडर तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेणे.असे प्रकारही कारणीभूत आहेत. ज्या महामार्गावर वाहनांची गती ताशी शंभर कि.मी वा त्याच्या जवळपास असते त्यावर क्रॉसिंग शक्यतो नसावेत हा संकेत आहे. महामार्गा तसाच बांधला आहे. परंतु अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाºया वाहनावर धडकते हा नेहमीचा अनुभव आहे. अनेकदा असे तोडलेले डिव्हायडर पुन्हा पूर्ववत केले ते परत तोडले जातात . त्यामुळेही अपघात होतात. वसई सोडल्यानंतर ज्याच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे असे एकही दल नाही. जेथे त्या आहेत तेथील बंब येईपर्यंत तासन्तास निघून जातात. यावर तोडगा निघेपर्यंत हे अपघात सुरूच राहतील.>सुसज्ज दल आवश्यकडहाणूमधील वीजप्रकल्प आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक रसायनांची वाहतूक करणारे हजारो टँकर अशी स्थिती असतांना महामार्गालगत तळ असलेली आधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी सरकार सतत दुर्लक्षित आलेले आहे. ती तातडीने पूर्ण होण्याची असलेली आवश्यकता या अपघातामुळे मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी चर्चा स्थानिकात सुरू आहे.