शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर सूर्याच्या नवीन योजनेतून वसई-विरारचा पाणीपुरवठा 11 तासांनी पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:45 IST

Vasai-Virar News: "मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावा नजीक टोल नाक्याजवळ सूर्याच्या नवीन जलवाहिनीला शनिवारी सकाळी 10 वाजता गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले होते "

-आशिष राणे वसई - मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावानजीक टोल नाक्याजवळ शनिवार दि.5 जून  सकाळी 10 च्या सुमारास सुर्याची नवीन मुख्य जलवाहिनी फुटल्याने लागलीच युद्धपातळीवर तिच्या दुरुस्तीचे काम वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने हाती घेत ते काम जवळपास 11 तासांच्या अथक प्रयत्नाने शनिवारी रात्रींच 9 च्या सुमारास  पूर्ण करून सूर्याचा  वसई विरारचापाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमत ला दिली.मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावानजीक टोल नाक्याजवळ सूर्याच्या नवीन मोठ्या जलवाहिनीला जमिनीत खोलवर मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी शनिवारी सकाळ पासूनच वाया  गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या  पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी धाव घेत युद्धपातळीवर तिच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू केलं होतं 

दरम्यान या दुरुस्तीच्या काळात सूर्याच्या जुन्या योजनेतुन वसईतील पाणीपुरवठा सुरू होता मात्र तो कमी दाबाने सुरू राहिला होता. मात्र आता 11 तासांच्या अथक प्रयत्न करित  हे काम पूर्ण झाले असून रविवार पासून दोन्ही नवीन व जुन्या योजनेतुन पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्याची  माहिती पाणीपुरवठा विभागाने रविवारी दुपारी लोकमत ला दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी