शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:47 IST

विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.

(मंगेश कराळे) नालासोपारा : विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. विरारच्या येथे सूर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. संध्याकाळी काम संपवून मजूर जवळील साचलेल्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेलो होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगार्‍याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. त्यात कौसाबाई गव्हाणे (४५), राधाबाई नवघरे (४०) आणि नंदाबाई गव्हाणे (३२) या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता.

तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी विरारच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळते. मयत कामगार हे नाका कामगार असून मराठवाड्यातील आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मार्च महिन्यात माणिकपूर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला होता. हा सज्जा थेट खाली रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षात बसलेली रेणू गुप्ता (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :VirarविरारDeathमृत्यू