शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावे : सरकारी भूमिका संशयास्पद

By admin | Updated: September 25, 2015 02:08 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सतत सुनावणी पुढे ढकलली जात

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सतत सुनावणी पुढे ढकलली जात असल्यामुळे पक्षकारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखेरच्या क्षणी राज्यसरकारकडून अचानकपणे मुदत वाढवून मागण्यात येत असल्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद ठरू लागली आहे. काल झालेल्या सुनावणीतही राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ मागितली परंतु त्यांनी मागितलेला अवधी न्यायालयाने दिला नाही. येत्या ३० सप्टेंबर रोजी ही सुनावणी होत आहे.एका याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन निर्णय बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इतर याचिकांवरही लवकरात लवकर सुनावणी पूर्ण होऊन या संपूर्ण प्रश्नाचा निकाल लागेल अशी अपेक्षा वसईकर नागरीकांकडून व्यक्त होत आहे. काल २३ तारखेला सुनावणी सुरू झाली असता अचानक राज्य सरकारच्या वकिलांनी पुन्हा मुदतवाढीचा अर्ज सादर केल्यामुळे न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली व त्यांनी मागितलेल्या मुदतवाढीत कपात करत ७ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. राज्य सरकारच्या या हालचालीमुळे राज्य सरकारच्या हेतूबद्दल सर्वत्र संशय व्यक्त होत आहे. सुमारे साडेतीन वर्षे या प्रश्नावर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणीच होऊ शकली नव्हती. सतत पडणाऱ्या तारखांमुळे पक्षकार नाराज आहेत.