शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सायबर शाखेने मिळवून दिले २६ नागरिकांचे मोबाईल

By धीरज परब | Updated: October 7, 2023 19:04 IST

पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेने २६ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत. ह्या २६ मोबाईलची किंमत ४ लाख २० हजार असल्याचे सांगण्यात आले. 

पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात. तसेच ऑनलाईन सीईआयआर पोर्टलवर प्राप्त तक्रारींचे देखील सायबर गुन्हे कक्ष यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे यांनी दिले आहेत. 

सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर सह संतोष चव्हाण, माधुरी धिंडे, गणेश इलग, आमीना पठान, पल्लवी निकम, सुवर्णा माळी, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, प्रविण सावंत, राजेश भरकडे, विजय खोत, आकाश बोरसे, सोनाली मोरे यांच्या पथकाने नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल बाबत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास, विश्लेषण व पाठपुरावा करून २६ नागरिकांचे मोबाईल परत मिळवले.  

सहायक पोलीस आयुक्त भास्कर पुकळे यांच्यासह सायबर शाखेच्या पथकाच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी सायबर शाखेने नागरिकांना सायबर गुन्हे विषयक माहिती व मार्गदर्शन केले.  

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर