शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जव्हार येथे ११२२ तर जिल्ह्यात ५१६२ कुपोषितांची मृत्यूशी झुंज

By admin | Updated: November 4, 2015 22:57 IST

जव्हार तालुक्यात ११२२ हुन अधिक तर जिल्ह्यात ५१६२ आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. या बालकांसाठीचा असलेला विशेष कार्यक्रम (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) मोदी

जव्हार : जव्हार तालुक्यात ११२२ हुन अधिक तर जिल्ह्यात ५१६२ आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. या बालकांसाठीचा असलेला विशेष कार्यक्रम (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) मोदी सरकारने अचानक बंद केला. या कार्यक्रमानुसार तीव्र व अतितीव्र कुपोषीत बालकांना महीना प्रतिबालक १००० रू. च्या पूरक आहाराची तरतुद होती. ही तरतुद देखील केवळ २०० उष्मांक निर्माण करू शकेल एवढीच होती. बालकाला सामान्यपणे १००० उष्मांकांची आवश्यकता असते असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. या उष्मांकासाठी किमान २० रू. चा आहार द्यावा लागतो, असे असतानाही अपुरी तरतूद देखील सरकारने बंद केल्याबद्दल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)तीव्र व अतितीव्रच्या ११२२ बालकांसाठी (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) च्या धर्तीवर जर आहार सुरू झाला नाही तर सोमवारपासून जव्हार येथील सर्व शासकीय कार्यालयात कोणासही काम करू दिले जाणार नाही, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव यांनी दिला. श्रमजीवी संघटना व विधायक संसदतर्फे प्रायोगिक स्तरावर ७ अंगणवाड्यातील सर्व मुलांना पूर्ण आहार देण्याचा कार्यक्रम राबविला जातो.