शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जव्हार येथे ११२२ तर जिल्ह्यात ५१६२ कुपोषितांची मृत्यूशी झुंज

By admin | Updated: November 4, 2015 22:57 IST

जव्हार तालुक्यात ११२२ हुन अधिक तर जिल्ह्यात ५१६२ आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. या बालकांसाठीचा असलेला विशेष कार्यक्रम (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) मोदी

जव्हार : जव्हार तालुक्यात ११२२ हुन अधिक तर जिल्ह्यात ५१६२ आदिवासी बालके तीव्र कुपोषीत आहेत. या बालकांसाठीचा असलेला विशेष कार्यक्रम (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) मोदी सरकारने अचानक बंद केला. या कार्यक्रमानुसार तीव्र व अतितीव्र कुपोषीत बालकांना महीना प्रतिबालक १००० रू. च्या पूरक आहाराची तरतुद होती. ही तरतुद देखील केवळ २०० उष्मांक निर्माण करू शकेल एवढीच होती. बालकाला सामान्यपणे १००० उष्मांकांची आवश्यकता असते असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. या उष्मांकासाठी किमान २० रू. चा आहार द्यावा लागतो, असे असतानाही अपुरी तरतूद देखील सरकारने बंद केल्याबद्दल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)तीव्र व अतितीव्रच्या ११२२ बालकांसाठी (ग्राम बाल विकास केंद्र) (वीसीडीसी) च्या धर्तीवर जर आहार सुरू झाला नाही तर सोमवारपासून जव्हार येथील सर्व शासकीय कार्यालयात कोणासही काम करू दिले जाणार नाही, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव यांनी दिला. श्रमजीवी संघटना व विधायक संसदतर्फे प्रायोगिक स्तरावर ७ अंगणवाड्यातील सर्व मुलांना पूर्ण आहार देण्याचा कार्यक्रम राबविला जातो.