शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाच्या उद्धारासाठी एकजुटीने कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमधुकर कांबळे यांचे आवाहन : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर समाजात जनजागृती चळवळ राबविली. पोवाडे, कांदबऱ्या या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. लोकांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी पोवाड्याचा आधार घेत समाजप्रबोधनाचे कार्य केले. सर्व समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय लहुशक्ती वर्धा जिल्हाद्वारा देवळी येथील हरिदिनी भोंग सभागृहात आयोजित मातंग समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटक समीर देशमुख होते. राष्ट्रीय लहुशक्तीचे विदर्भप्रमुख गणेशदास गायकवाड, देवी कृउबाचे उपसभापती व जि.प. सदस्य संजय कामनापुरे, धनराज तेलंग, पं. स. सभापती विद्या भुजाडे, सुचिता मडावी, रेखा कांबळे, आशा जालफळ, मिलिंद कांबळे, सचिन पोटफोडे, गजानन महाजन, नीतेश बावणे, सुमन बावणे, दिलीप पोटफोडे, नितीन देशमुख, अमोल कसनारे, विलास डोंगरे, गणेश मुंगले, अमोल गायकवाड, नंदू वैद्य, बावनकर यांची उपस्थिती होती.कांबळे यांनी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असल्याची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. समीर देशमुख यांनी मातंग समाजाच्या उद्धारासाठी असे मेळावे गरजेचे असून समाजाला या माध्यमातून नवी दिशा मिळते, असे सांगितले. यावेळी मधुकर कांबळे व समीर देशमुख यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये फकिरा खडसे, राजेश अहिव, गुलाब कळणे, देवानंद बेडे, दशरथ बावनकर, प्रभाकर खंदार, पुंडलिक पवार, शंकर बावणे, गोपाल कावळे, सुमन बावणे, संगीता वानखडे, अजय डोंगरे, श्याम इंगोले, अशोक डोंगरे, सुरेश चव्हाण, राजेश चन्ने, दर्शन मेढे, रामदास खडसे, गजानन मुंगले, नामदेव शिखरे, भीमराव हिवराळे, दुर्गा गवळी, रोहित लोहकरे, दिंगाबर मुगले, अमोल गायकवाड, शीतल खंदार, दुर्गा पोटखोडे, प्रियांका कांबळे, हरिभाऊ डोंगरे यांचा समावेश आहे.