शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

समृद्धी महामार्गाचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:14 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यातून जाणार महामार्ग : जमीन संपादनाचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.जिल्ह्यात भूसंपादनाचे काम ८६.८ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. वर्धा, सेलू, आर्वी या तीन तालुक्यातून हा महामार्ग जाणार असून या महामार्गाचे काम जिल्ह्याच्या सर्वाच तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी, पांढरकवडा आदी भागात या महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि.मी., सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि.मी. चा समृद्धी महामार्ग जाणार आहे. सर्वाधिक १६ गावे सेलू तालुक्यातील असून वर्धा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील आठ गावांतील शेतकºयांच्या जमिनी या महामार्गासाठी घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३५०.४२ कोटी रुपयांचा मोबदला शेतकºयांना वितरित करण्यात आला असून उन्हाळ्याच्या दिवसातही मार्ग जाणार असलेल्या भागात जमीन सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आर्वी तालुक्यातून १८५, सेलू तालुक्यातून ३९९ आणि वर्धा तालुक्यातील २९२ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील २५७.०६२, वर्धा तालुक्यातून २०६.१७२, आर्वी तालुक्यातून ११६.२३ हेक्टर जमीन शेतकºयांकडून घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या समृद्धी महामार्गाशिवाय बुट्टीबोरी ते तुळजापूर या जुन्या महामार्गाचेही विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग