शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:29 IST

सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला.

ठळक मुद्देजलसंकटावर मात करण्याची रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला. परंतु, तेथे सरपंच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या घराकडे वळविला. महिलांनी ठक्कर यांचे निवासस्थान गाठून त्यांना महिलांची समस्या समजावून सांगितली.गावातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची असली तरी २८ फेबु्रवारीपर्यंत सदर विभागाकडून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना त्याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे महिलांच्या अडचणीत भर पडली असून ग्रा.पं. प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी हातात घागर घेऊन ग्रा.पं. कार्यालय गाठले. तेथे सरपंचच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या निवासस्थानाकडे वळविला. ठक्कर यांचे निवासस्थान गाठल्यावर आंदोलनकर्त्या महिलांनी आपली अडचण जि.प. सदस्यांना सांगितली. त्यावर ठक्कर यांनी ग्रा.पं. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य सूचना केल्या. शिवाय आंदोलनाचा इशाराही दिला. आंदोलनात संगीता कामडी, वैशाली नरड, कल्पना घोडे, शशिकला हरणे, कल्पना बडे, इंदिरा नरड, संगीता तेलरांधे, वंदना देशमुख, शोभा ढोले, शोभा नरड, मंगला काटकर, कमला साठोणे, शशिकला वंदाडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी