शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

कृषी सहायकांचा सल्ला मिळेल का?

By admin | Updated: June 4, 2014 23:58 IST

शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांचा सवाल : कर्मचारी असतात बेपत्तावर्धा : शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात  आली आहे. मात्र अनेक कृषी सहाय्यक  गावात जातच नसल्याने शेतकर्‍यांना सल्ला मिळत नाही. यामुळे शेतकर्‍यांची फजिती होत आहे.कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे  पाहिले जाते.  ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजना योग्यप्रकारे राबविल्या जात आहेत का, या पाहणीसह  इतर उद्देशाने  कृषी विभागाकडून कृषी सहाय्यकांची नियुक्ती  करण्यात आली आहे. या कृषी सहाय्यकांची नेमणूक  कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या  गावांमध्ये  राहणे  बंधनकारक करण्यात आले आहे.  शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना  शेतीविषयक मार्गदर्शन करणे,  शासनाच्या योजनांची माहिती देणे  असा या मागचा उद्देश  असला तरी  कृषी सहायक मात्र आठवड्यातून  एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे  सामान्य नागरिकांचे म्हणणे  आहे. यामुळे  शेतकर्‍यांना  वेळेवर  सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. अनेक कृषी साहाय्यक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून  एखादेवळी  गावात  जातात व ठराविक  शेतकर्‍यांच्याच  भेटी घेतात. यामुळे  इतर शेतकर्‍यांना  मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहाय्यक शोधावा लागतो.याकरिता संबंधित प्रशासनाने लक्ष देत त्वरित कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कारण पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असताना कृषी सहायक बेपता राहतात. यामुळे काय काळजी घ्यावी याची माहिती शेतकरी बांधवांना मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)