शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: May 11, 2017 00:34 IST

वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते.

वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा येळाकेळीतील दोन्ही फीडर सुरू : ८.२३ टक्के जलसाठा उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर यंत्र दुरूस्त करण्यात आले असून सध्या ११ पैकी ८.२३ टक्के जलसाठा वर्धेकरांसाठी उपलब्ध आहे. यामुळे दोन महिने पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी ११ टक्के पाणी उपलब्ध करून दिले होते. पैकी केवळ ३ टक्केच पाणी आतापर्यंत वापरात आणण्यात आले आहे. वर्धा शहरातील नागरिकांच्या वाट्याचे ८.२३ टक्के पाणी अद्याप शिल्लक आहे. येत्या दोन महिन्यांत प्रती महिना ३ टक्के पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला तरी बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहिल; पण संभाव्य स्थिती लक्षात घेता २५ मे रोजी बैठक घेत योग्य नियोजन केले जाईल. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडल्यास दोन दिवसाआड पाणी पुरवठा करू; पण उपलब्ध पाणीसाठा पाहता अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असेही तराळे यांनी सांगितले. यामुळे मे व जून महिन्यात वर्धेकरांना जलसंकटाला सामोरे जावे लागण्याचे कुठलेही संकेत नाहीत.