शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

वर्धा नदीला आला पूर; आर्वी-अमरावती मार्ग झाला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 10:07 IST

ऊळवाडा येथील स्मशानभूमी ही पाण्यात गेली असून नदीकाठची पूर्ण शेती पुराच्या प्रभावात पाण्याखाली आले

आर्वी( वर्धा) : रविवारी सायंकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील देउरवाड़ा येथील वर्धा नदीला पूर आला असल्यामुळे पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली. आर्वी आगाराने या मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या असल्याची माहिती दिली प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

अप्रिय घटना होउ नाही पुरात कोणी वाहने टाकू नये चालवू नये यासाठी आर्वी पोलीस विभागाने  पोलीस बंदोबस्त वर्धा नदी काठावर तैनात केलेला आला आहे. देऊळवाडा येथील स्मशानभूमी ही पाण्यात गेली असून नदीकाठची पूर्ण शेती पुराच्या प्रभावात पाण्याखाली आले आहे वर्धा नदीचा पूर पाहण्यास परिसरातील नागरिकांनी  भर पावसात छतरी घेऊन गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले. निम्न वर्धा धरणाची सर्व दारे उघडली पाण्याचा विसर्ग सुरु

पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले असून धनोडी निम्न वर्धा प्रकल्प  धरण प्रचलन सूची आर ओ एस नुसार या  धनोडी प्रकल्पाची  सोमवारी  सकाळी ७.३० ला सर्वाच्या सर्व म्हणजे ३१  दारे ७० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे यातून १८८५.५९  घनमीसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे रविवारी रात्री या प्रकल्पाची ३१दारे उघडण्यात आली होती

 वर्धा नदीकाठच्या गावांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पवन पांढरे उपविभागीय अभियंता  निमन वर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन  धनोडी तालुका आर्वी यांनी दिली आहे

टॅग्स :Rainपाऊस