शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

गतवेळीच्या तुलनेत यंदा घटला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 6:00 AM

प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट व देवळी हे चार विधानसभा क्षेत्र आहेत.

ठळक मुद्देवर्धा विधानसभा क्षेत्राचा आलेख उतरताच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष मतदानाचा टक्काच घटल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षांपासून वर्धा विधानसभा क्षेत्राचा प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उतरता असून निवडणूक विभागानेही विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट व देवळी हे चार विधानसभा क्षेत्र आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्रात २००९ मध्ये ६७.३५ टक्के, २०१४ मध्ये ६८.१३ टक्के नागरिकांनी मतदान केले होते. तर यंदा ६७.२५ टक्के नागरिकांनी मतदान केले. देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६६.१८ टक्के, २०१४ मध्ये ६७.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा ६३.४९ टक्के नागरिकांनी मतदान केले. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६७.७६ टक्के, २०१४ मध्ये ७१.७५ टक्के प्रत्यक्ष मतदान केले होते. तर यंदा ६४.५१ टक्के नागरिकांनी मतदान केले. तसेच वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६०.७६ टक्के, २०१४ मध्ये ५८.१८ टक्के मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले होते. तर यंदा ५३.१४ टक्के नागरिकांनी मतदान केले.

टॅग्स :wardha-acवर्धा