शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गावकऱ्यांनी अस्वलाला लावले पिटाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:25 IST

रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.

ठळक मुद्देशिवणफळ शिवारातील घटना : वन्यप्राण्यांची गावाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.गिरड-कोरा मार्गावर शिवणफळ शिवारातील किसना शिंदे यांच्या शेतातील मजुरांना अस्वल आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच वनरक्षकांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने आरडाओरड करीत फटाके फोडून अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. ही अस्वल शेतशिवार मार्गाने उंदिरगाव, अंतरगाव शेतशिवारातून पिंपळगाव गावातून झुनका, पोथरा प्रकल्पाकडे गेली. यावेळी शेकडो नागरिकांसह वनविभाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलीच्या मार्गावर होते. या अस्वलीचा काही दिवसांपासून फरीदपूर धरण परिसरात वावर होता. येथील नागरिकांनी तिला पिटाळून लावले. त्यानंतर अस्वलीने आर्वी, शिवणफळ, उंदीरगाव, अंतरगाव, पिंपळगाव शिवारातून झुणका, पोथरा धरण परिसर गाठले आहे. तिच्या मागावर वनकर्मचाºयांचा ताफा असून सद्यस्थितीत झुणका, पोथरा प्रकल्पाच्या परिसरात ती असल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforest departmentवनविभाग