शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वर्धा जिल्ह्यात भरधाव वाहन उलटले; एक ठार, दहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:20 IST

वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवर्धा-आर्वी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.चांदणी फाटा परिसरातून जात असलेल्या एम.एच. १९, ए.पी. ०८७४ ही कार खरांगणाच्या दिशेने येत होती. हे वाहन चाणकी शिवारात आले तेव्हा अचानक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात, मौसिन खान कसीम खान (२४), मयुर अशोक पेठे (२८), शूभम रमेश वानखेडे (२४), विजय मनोहर निस्ताने (४५), अक्षय प्रकाश चुडे (२७), स्वप्नील अंबादास खांदे (२७), सुनील कन्हैय्यालाल टेहवार (४०) सर्व रा. अमरावती, वृषभ रमेश खोडस्कर (२२) रा. रोशनखेडा वरुड, अमोल गोवर्धन तेलंग (२८) रा. आष्टी, दिलीप भास्कर राऊत (४०) रा नेरसोपाल जि. यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनाच्या बाहेर काढले. दरम्यान खरांगणा पोलीस व रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. पोलिसी वाहन आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मयुर पेठे याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गजानन गायकी, राजेश शेंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

टॅग्स :Accidentअपघात