शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:15 IST

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रभातार्इंचा खरा वारसदार मैदानात । सुभेदारांच्या मनात भरली भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चारूलता टोकस यांचे मावस बंधू असलेले आमदार रणजित कांबळे यांच्यावर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी येऊन पडलेली आहे. प्रभातार्इंनी आपल्या हयातीतच रणजितदादांना राजकीय वारसदार मानले. सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला. आता तार्इंच्या खऱ्या वारसदार राजकारणात प्रवेश करू पाहत आहेत. मात्र, गेल्या पाच- सात दिवसांपासून दादा प्रचारात कुठेही दिसले नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक जण तार्इंना व कार्यकर्त्यांना दादा कुठे? अशीच विचारणा करीत आहे. चारुलता टोकस यांना निवडणूक लढविण्याचा फारसा अनुभव नाही. त्यांच्या आई हयात असताना वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या लढल्या होत्या. त्या ज्या भागातून निवडून आल्या, तो भाग प्रभाताई राव यांचा बालेकिल्ला होता. आता या बालेकिल्ल्यावर प्रभातार्इंचा बहिणलेक आमदार रणजित कांबळे यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. या साम्राज्याला चारूताई निवडून आल्यास सुरूंग लागेल, अशी भीती दादांच्या असंख्य सुभेदारांना आहेत. त्यामुळे हे सुभेदार आपली एकहाती राजवट संपू देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणूनच निवडणुकीच्या ऐन धामधुमीत वर्ध्याचे सद्भावना भवन बंद आहे. यातच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा सारा भाग सामावलेला आहे. सद्भावना भवनाने प्रभातार्इंच्या राजकारणाचे व या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाचे अनेक पैलू पाहिलेले आहे. ते सद्भावना भवन निवडणुकीच्या धामधुमीत बंद असल्याने काँग्रेसचे अनेक जुनेजाणते लोक प्रचार कुठे दिसत नाही, असे म्हणून आल्यापावली परत जात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस