शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्नात सातत्याशिवाय ध्येय प्राप्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:03 IST

अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत.

ठळक मुद्देआर.एस. कडू : बापुराव देशमुख अभियांत्रिकीतील राष्ट्रीयस्तरीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. कुठलेही क्षेत्राची निवडही त्यात कौशल्य विकसित करता आले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले तर अवघड असे काही नाही, असे प्रतिपादन डॉ. आर. एस. कडू यांनी केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात अप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरींग (ए.एम.ई १८) या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी.व्ही. ठाकरे, डॉ. सुहास कोंगरे, विभाग प्रमुख डॉ. एम. जे. शेख, प्रा. आर. जे. डहाके, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार यांची उपस्थिती होती.डॉ. कडू पुढे म्हणाले, कुठलाही विषय किंवा क्षेत्र निवडा; पण त्यात कौशल्य विकसित करा. स्पेशालिटी निर्माण झाली पाहिजे. त्यांनी स्वत: कंपनीचे अनुभव आणि कार्यपद्धती सांगितली. सिव्हील इंजि. सोडून पोलिटेक्निक मध्ये मेकॅनिकला प्रवेश घेतला. भविष्य उज्वल करण्याचा ध्यास घेतला की स्वताला झोकून द्याव लागतं. हे सर्व चिकाटी आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्याने होत त्यामुळे ध्येयप्रती स्वत:ला झोकून द्यावा. पॅशन असल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असा यशाचा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगसह सर्व क्षेत्रात अद्यायावत तंत्रज्ञानाने उत्तुंंग झेप घेतली आहे. तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूपाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा. अद्यावत तंत्रज्ञानाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना सामील होवून तंत्रज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. प्रा. ठाकरे यांनी कार्यशाळेची रूपरेषा विषद केली. संचालन अंकीत टिपले, श्रृष्टी टेटे यांनी केले तर आभार वैष्णवी कुभंलवार हिने मानले. कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी