शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जमीन संपादित केली पण ८ वर्षापासून शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:57 IST

Wardha : कुटकीच्या शेतकऱ्यांची अडचण अजूनही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ३५३ (१) (वाडी-आसोला-सेलडोह-पवनार) या मार्गाकरिता कुटकी येथील जमिनींचे संपादन करण्यात आले. आता हा मार्गही पूर्णत्वास गेला असून अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. शेतकरी आठ वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असून तातडीने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अशोक झाडे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे केली आहे.

शेतकरी झिजविताहेत कार्यालयाचे उंबरठेकुटकी येथील शेतकरी जमिनीचा मोबदला मिळावा, याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही सुरू केली होती.

मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई झालीच नाहीहा प्रश्न नामदार नितीन गडकरी यांच्याकडे गेला होता. त्यांनी मोबदला देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्या संर्भात प्रस्ताव सादर करून आता चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही त्यावर काही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम आहे म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीwardha-acवर्धा