शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धबधब्याच्या तलावात पोहणे जिवावर बेतले; दोघांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 20:04 IST

Wardha News दोन दिवसांपूर्वी रिधोरा येथील पंचधारा च्या घोगऱ्या धबधब्यावर पाण्यात डुबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना आज परत  दुपारी 5 च्या सुमारास 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वर्धाः दोन दिवसांपूर्वी रिधोरा येथील पंचधारा च्या घोगऱ्या धबधब्यावर पाण्यात डुबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना आज परत  दुपारी 5 च्या सुमारास 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 चार तरुण रिधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला गेले होते. यातच ते धरणामागील घोगऱ्या धाब्यावर गेले असता त्यांना पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी चौघांनीही पाण्यात उडी घेतली, परंतू ते गटांगळ्या खाऊ लागल्याने स्थानिक युवकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते चौघेही एकमेकांचे केस धरून असल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला.

घटनेची माहिती सेलू पोलिसांना प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे हे आपले सहकारी कर्मचाऱ्यासह घटना स्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा केला. या चार वर्षांत पोहण्याच्या नादात जवळपास वीस  तरुणांचा मृत्यू झाला परंतु या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. 

टॅग्स :Deathमृत्यू