शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाणीदार गावांसाठी अशीही मदत... श्

By admin | Updated: May 16, 2017 01:15 IST

पाणी फाऊंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात असून आर्वी तालुक्यातील ५२ गावे झटत आहेत.

रमदात्यांवर आयुर्वेदोपचार : पंचकर्म उपचारांचाही उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात असून आर्वी तालुक्यातील ५२ गावे झटत आहेत. शारीरिक श्रमाची सवय नसलेले हातही पाणीदार गावांसाठी श्रमदान करीत आहेत. हा उत्साह खंडित होऊ नये म्हणून महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयाने श्रमदात्यांवर आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करीत अभिनव सहकार्य केले.शारीरिक श्रमाची फारसी सवय नसलेली अनेक मंडळी गावांत पोहोचून श्रमदान करीत आहे. स्वयंसेवी कार्यकर्ते व सहभागी ग्रामस्थांनाही या श्रमांमुळे थकवा येतो. हा थकवा दूर व्हावा म्हणून दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित महात्मा गांधी आयुर्वेद रुगणालयाद्वारे आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे. काकडदरा या गावात आयुर्वेद रुग्णालयाच्या पथकाने श्रमदानही केले आणि श्रमदात्यांवर आयुर्वेद व पंचकर्म उपचारही केलेत. ही अभिनव मदत पाहून ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांचा हुरूप आणखीच वाढत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले.या उपक्रमात संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे आणि अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांच्या मार्गदर्शनात डॉ. गौरव सावरकर, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. वाटकर, डॉ. धिरज राजपूत, डॉ. मुजाहिद, डॉ. रवी देशमुख, पदव्युत्तर विद्यार्थी, इटर्न तथा पंचकर्म विभागाच्या १० स्त्री-पुरूष मसाजरनी सहभागी स्वयंसेवकांवर उपचार केलेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देत या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.