शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कृषीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून कृषी पंपांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. महावितरणे ही कार्यवाही थांबवित शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संदीप भिसे यांनी केले.महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. नारा टी-पॉईंवर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळ गाठून महावितरणचे अधिकारी राजूरकर यांच्याशी चर्चा घडवून दिली.  महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या ठोस आश्वासनाअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप