शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:06 IST

मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : जीवन प्राधिकरणला निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिंदी (मेघे)सह परिसरातील नागरिकांना सध्या दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गंभीर आहे. परंतु, त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात आले आहे.येत्या काही दिवसात नागरिकांची सदर समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नितीन अमृतकर, कन्हैया यादव, आशीष धोबे, रजनीकांत ठाणेकार, अनिल देवतारे, नरेश राऊत, रैसुद्दीन शेख, शंकर पापल, राजु पोकळे, योगेश राखुंडे, पंकज वासेकर, प्रणय लोहवे, आकाश नारे, संदीप नागोसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिंदी (मेघे) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे