शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

सिमेंट बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रारंभ

By admin | Updated: May 23, 2016 02:12 IST

मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती.

वृत्ताची दखल : कृषी विभागाला आली जागआकोली : मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत बंधारा खोलीकरणास प्रारंभ झाला.मदनी गावाजवळून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर हा बंधारा बांधला आहे. खालच्या बाजूला म्हणजे अगदी बंधाऱ्यापर्यंत मदन उन्नई धरणाच्या पाण्याची थोप असते. वरच्या बाजूला मदना धरण आणि आंजी (बोरखेडी) तलाव आहे. वाघाडी नदीने पावसाळ्यात वरील दोन्ही धरणाचे अतिरिक्त पाणी येते आणि पूढे मदन धरणाची थोप यामुळे बंधाऱ्यात पाणी तंबते. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतपिकांची नासाडी होते. गतवर्षी बारा शेतकऱ्यांना याचा फटका बसला. उथळ बंधाऱ्यामुळे शेताचे बांध फुटून शेती जलमय झाली होती. यामुळे मागील हंगामात शेतकरी गारद झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे खोलीकरण करावे, अशी मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दीड मीटर खोल व ३०० मीटर लांबीच्या खोलीकरणास प्रारंभ करण्यात आला. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होणार असल्याने बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)