शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: June 11, 2014 23:28 IST

शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.

वर्धा : शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यामळे शेतकरी व सामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा य आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी, वर्धा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केले. निवेदनानुसार शेतीव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देवून २४ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक आहे. वडनेर ते वडकी या २० कि़मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण अनुदान प्राप्त असून २०१२ पर्यंत तो पूर्ण करायचा होता. पण अद्यापही तो अपूर्ण व बिकट अवस्थेत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण सतत वाढत आहे. संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याकरिता तात्काळ आदेशीत करून होणारी जीवितहानीसाठी टाळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंगणघाट ते पार्डी नगाजी रस्त्यावरील पूल खचलेला असून दळणवळण ठप्प आहे. तेव्हा पुल नव्याने त्वरीत दुरूस्त करावा, वडनेर ते तिर्थक्षेत्र आजनसरा मार्गाचे रूंदीकरण करून उत्तम दर्जाची सुधारणा करावी यासह विविध मागण्यांबाबत शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यासोबत निवेदन देतेवेळी चर्चा करण्यात आली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास १९ जून २०१४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वडनेर गावानजिक रस्तारोको आंदोलन करण्यासंदर्भातही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मुख्य सल्लागार प्रल्हाद तुराहे, संघटक जयंत कातरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, राहुल सोरटे, गजानन चिडे, हर्षद घोरपडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)