शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची परिस्थिती शासन बदलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:55 IST

शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : बैलजोडी मालकास पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. स्थानिक मिरणनाथ पटांगणात आयोजित शहरातील ऐकमेव बैल पोळ्यांचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अतिथी म्हणून तहसीलदार प्रदीप वर्पे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बैलपोळ्यात उत्कृृष्ट ठरलेल्या पाच बैलजोडींचा खासदार तडस यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आला. बैलांचा रंग, शरीर बांधा, सजावट आदी बाबी लक्षात घेवून ही निवड करण्यात आली. प्रथम पुरस्कार विशाल आदमने, द्वितीय सचिन सुरकार, तृतीय गुलाब धोटे, चतुर्थ पिंटू खाडे व पाचवा पुरस्कार विठ्ठल लाडेकर यांचे बैलजोडींना देण्यात आला. शासकीय योजना कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी येथील तहसील कार्यालय कटीबद्ध आहे. बोंडअळीच्या अनुदानासाठी शासनाकडे चोवीस कोटींची मागणी करण्यात आली. यापैकी पहिला हप्ता पाच कोटीचा व दुसरा हप्ता साडेसात कोटीचा मिळाला. अनुदानाचे साडेतेरा कोटी रूपये कास्तकारांच्या खात्यात वळते करण्यात आले. उर्वरित पैसे लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे तहसीलदार वर्पे यांनी सांगितले. प्रास्ताविक सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शरद आदमने यांनी केले. बैलपोळा उत्सवाचे आयोजन सेवा सहकारी सोसायटी व खा. तडस यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे संचालक प्रकाश कारोटकर, संतोष मरघाडे, श्याम घोडे, श्रीकांत येनुरकर, वसंत तरास, सुनील पिपरे, सुरेश तायवाडे, संजय पारिसे, सचिव जे.पी. गोबाडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसFarmerशेतकरी