शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दारुबंदीकरिता वर्ध्यात करणार आक्रोश सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:10 IST

वर्ध्यात दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदारुमुक्ती आंदोलन समितीचा निर्णयआमदार, खासदारांच्या घरी धडकणार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यामुळे वर्धा जिल्ह्याला दारुबंदी जिल्हा म्हणून ओळख मिळाली. पण, ४६ वर्षांनंतरही दारुबंदी करण्यात लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.दारुबंदी जिल्ह्यात दिवसेंदिवस दारुविक्रीचे व पिणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची आयात होते. मद्यपींना व्यसनापासून मुक्त केल्याशिवाय कोणतेही अधिकारी दारुबंदी करु शकणार नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने प्रत्येक तालुक्यात १० व्यसनमुक्ती केंद्र काढण्याची मागणी पुवीर्पासून केली आहे. त्यासंदर्भात आजी-माजी पालकमंत्री व शासनालाही निवेदन दिले आहे. पण, लोकप्रतिनिधींनीच याचा गांभीयार्ने विचार केला नसल्याने मागणी मागे पडली आहे. आता जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी प्रयत्न करावे, याकरिता त्यांच्या निवासस्थानी विधवा, दारुग्रस्त महिलानी आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यसनमुक्ती केंद्र सुरु न केल्यास लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विधवा, दारुग्रस्त महिलांना खावटी द्यावी. मद्यपींना दारु पिण्याकरिता दारुभत्ता द्यावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईची करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला दारुमुक्ती आंदोलन समितीचे प्रमुख भाई रजनिकांत, संगीता बढे, गीता कुमरे, पुष्पा झाडे, बेबी मडावी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी