शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या चुकार्‍यासाठी सत्याग्रह

By admin | Updated: May 24, 2014 00:08 IST

मागील अडीच महिन्यांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत नाफेडच्या अंतर्गत खरेदी केलेलया तूरीचे चुकारे अजूनही शेतकर्‍यांना दिले नाही़ किसान अधिकार अभियानने दोन महिन्यात

चण्याचे ४ कोटी ८१ हजार तर तुरीचे ५७ लाख रुपयांचे चुकारे थकले

वर्धा : मागील अडीच महिन्यांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत नाफेडच्या अंतर्गत खरेदी केलेलया तूरीचे चुकारे अजूनही शेतकर्‍यांना दिले नाही़ किसान अधिकार अभियानने दोन महिन्यात यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हाधिकारी व राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याशी शेतकर्‍यांच्या प्रश्नाची चर्चा केली़ मात्र उपयोग न झाल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात किसान अधिकार अभियानच्यावतीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. या प्रश्नाला निकाल लावून शेतकर्‍यांना तूरीच्या चुकार्‍याचे धानेदश प्राप्त होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्याची भूमिका किसान अधिकार अभियानने घेतली आहे़ वर्धा जिल्ह्यातील चणा खरेदीचे ४ कोटी ८१ लक्ष रूपये व तुरीचे ५७ लक्ष रूपये अजून शेतकर्‍यांना मिळालेले नाही. सेलू तालुक्यात ६ मार्च २०१४ पासून खरेदी झालेल्या ६ लक्ष ४५ हजार रूपयांच्या तुरीच्या खरेदीचे कोणतेही चुकारे मागील अडीच महिन्यात झाले नाही़ नाफेडने पैसे पाठविले नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख बिलाल सांगतात़ जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात पुढाकार घेवून प्रश्न तात्काळ सोडवावा म्हणून निवेदन दिले होते़ जोपर्यंत प्रश्न सुटत नाही सत्याग्रह सुरू ठेवण्याचा निर्धार किसान अधिकार अभियानने केला आहे. या आंदोलनात मुख्यप्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठलराव झाडे, जगदिश चरडे, आशिष राऊत, गोविंदा पेटकर, ज्ञानेश्वर उमाटे, प्रमोद फुलझेले, पद्माकर कुत्तरमारे, हेमराज हिवरे, गजानन पाहुणे, निवृत्ती तडस, गजानन नेहारे आदींचा सहभाग आहे़(जिल्हा प्रतिनिधी) शेतकर्‍यांच्या चकरा वर्धा जिल्ह्यातील चणा खरेदीचे ४ कोटी ८१ लक्ष रूपये व तुरीचे ५७ लक्ष रूपये अजून शेतकर्‍यांना मिळालेले नाही. सेलू तालुक्यात ६ मार्च २०१४ पासून खरेदी झालेल्या ६ लक्ष ४५ हजार रूपयांच्या तुरीच्या खरेदीचे कोणतेही चुकारे मागील अडीच महिन्यात झाले नाही़ नाफेडने पैसे पाठविले नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख बिलाल सांगतात़ शेतकरी चुकार्‍यासाठी वारंवार चकरा मारत आहे. मात्र अधिकारी हे चुकारे मिळूवन देण्यास हतबल असल्याचे दाखवत असल्याचे एकूण चित्र आहे.