शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

नदी पडली कोरडी, दुष्काळाची चाहुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:10 IST

समुद्रपूर तालुक्यातील बोर व धाम नदी पाण्याविना ओस पडल्या आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्याने पावसाने पाठ फिरवली व कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने नद्या, नाले ओस पडले आहे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : समुद्रपूर तालुक्यातील बोर व धाम नदी पाण्याविना ओस पडल्या आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्याने पावसाने पाठ फिरवली व कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने नद्या, नाले ओस पडले आहे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे.सुजातपूर, सावंगी, देरडा, नांदरा आष्टा, बावापूर, जेजूरी, धानोली, साकुर्ली, मदनी, दिंदोडा, तरोडा, करंजी काजी, मांडगाव व कित्येक गावे या नद्यांना येणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर ओलीतासाठी व पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याला पाणी न सोडल्याने उभी पीके करपण्याच्या मार्गावर आहेत व सुजातपूर गावात जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी जेसीबीने नदीत खड्डे करून पाण्याची व्यवस्था केली जात आहे. खासदार, आमदारांनी निवेदन देवून शेतकऱ्यांनी साकडे घातले आहे. व प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. नोव्हेंबर महिन्यातच ही व्यथा आहे तर उन्हाळा अजून बाकी आहे. आतापासून जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आम्ही मरणानंतर पाणी मिळेल काय असा प्रश्न गावकरी प्रशासनासमोर उपस्थित करीत आहे.कालव्याला पाणी सोडले नाही तर चणा, गहू खरीप पीके करपणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :riverनदीwater scarcityपाणी टंचाई