शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा!

By admin | Updated: February 7, 2017 00:21 IST

धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : साकोलीत सर्वपक्षीय आंदोलनसाकोली : धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसिलदार ए.डब्ल्यु. खडतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. मागण्यांमध्ये शेतीला २४ तास वीज पुरवठा करावा, सरकारने भारनियमन बंद करावे, शेतकऱ्यांचा शेतमाल व धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्यावा, निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन पाळावे, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीलाच सुरू करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना १० हजार रूपये पेंशन योजना देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात मधुकर लिचडे, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजय तुमसर, नंदू समरीत, नरेश करंजेकर, श्रावण बोरकर, अंगराज समरीत, सुरेश बघेल यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)