शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

बर्धन यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

By admin | Updated: January 7, 2016 02:49 IST

कॉम्रेड बर्धन यांच्या निधनाने डाव्या चळवळीचा तसेच कामगार लढ्याचा एक खंदा मार्गदर्शक निघून गेला आहे.

विजय जावंधिया : विविध सामाजिक संघटनांद्वारे अभिवादनवर्धा : कॉम्रेड बर्धन यांच्या निधनाने डाव्या चळवळीचा तसेच कामगार लढ्याचा एक खंदा मार्गदर्शक निघून गेला आहे. सर्व कामगार, शेतकरी व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून चळवळ उभी केली पाहिजे. बर्धन यांचे कार्य ताकतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजंली ठरेल असे मत कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. आयटक व विविध कामगार संघटनेच्या वतीने बर्धन यांना अभिवादन व सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम मंगळवारी बच्छराज धर्मशाळा वर्धा येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी नत्थूजी होलगरे होते. प्रास्ताविक आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी केले. यावेळी अविनाश काकडे, स्कर्मिश खडसे, मनोहर पचारे, वामन भेंडे, असलम पठाण, निरज गुजर, यशवंत झाडे, महेश दुबे, संजय भगत, गुणवंत डकरे, प्रा. नूतन माळवी, गजेंद्र सुरकार, सिद्धार्थ तेलतुंबडे, दीपक कांबळे, प्रशांत गौरशेटीवार, देवानंद हाडके, देविदास देशमुख, सुरेश गोसावी, शंकर मोहदुरे, एस. पी. चतुरकर, रामदास जाभुळकर, विजय भगत, इंगोले, प्रदीप दाते, नंदकुमार वानखेडे, विजया पावडे, वंदना कोळणकर, मैना उईके, मंगला इंगोले, माला भगत, निर्मला सातपुडके, सुनंदा आखाडे, टोणपे, ज्ञानेश्वरी डंभारे, शोभा तिवारी, द्वारका इमडवार, कुंदा सावरकर यासह पदाधिकारी उपस्थित होते. आभार सुरेश गोसावी यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)