शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

तुरीवरील निर्यातबंदी उठवा

By admin | Updated: March 24, 2017 01:51 IST

महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने

शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदनवर्धा : महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने उठविण्याल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अशी मागणी निवेदनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेल्या निर्मला सितारामन यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा शेतकरी नेते राहुल ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अ‍ॅडव्हान्स अंदाजानुसार देशात यंदा २२१ लाख टन कडधान्याचे उत्पादन झाले आहे. देशात पहिल्यांदाच विक्रमी उत्पादनाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात यंदा तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर तुरीचे उत्पादन ६८ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. खुल्या व्यापारात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुक्सान सोसावे लागत आहे. तुरीवरील निर्यातबंदी उठविल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.देशातील कडधान्याच्या एकूण उत्पादनात ३० टक्के तूर आणि २५ टक्के चना एकट्या महाराष्ट्रात पिकला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती पाहता यंदा समाधानकारक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कडधान्यावरील निर्यातबंदी हटवावी. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रूपयांचा नफा होईल. केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे यांची आहे.(स्थानिक प्रतिनिधी)