शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

तुरीवरील निर्यातबंदी उठवा

By admin | Updated: March 24, 2017 01:51 IST

महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने

शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदनवर्धा : महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने उठविण्याल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अशी मागणी निवेदनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेल्या निर्मला सितारामन यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा शेतकरी नेते राहुल ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अ‍ॅडव्हान्स अंदाजानुसार देशात यंदा २२१ लाख टन कडधान्याचे उत्पादन झाले आहे. देशात पहिल्यांदाच विक्रमी उत्पादनाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात यंदा तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर तुरीचे उत्पादन ६८ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. खुल्या व्यापारात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुक्सान सोसावे लागत आहे. तुरीवरील निर्यातबंदी उठविल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.देशातील कडधान्याच्या एकूण उत्पादनात ३० टक्के तूर आणि २५ टक्के चना एकट्या महाराष्ट्रात पिकला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती पाहता यंदा समाधानकारक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कडधान्यावरील निर्यातबंदी हटवावी. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रूपयांचा नफा होईल. केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे यांची आहे.(स्थानिक प्रतिनिधी)