शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे

ठळक मुद्देतालुक्यातील शेतकरी संकटात, टमाटर, भाजीपाल्याच्या बागा उद्ध्वस्त

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील कन्नमवारग्राम आजनडोह, बांगडापूर, हेटीकुंडी, काजळी, कारंजा परिसरात १५ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. तर कोरोनामुळे लॉकडाऊन तसेच नागपूर बाजारपेठेमध्ये वाहतुकीची होत असलेली कोंडी अशा अनेक समस्यांमुळे बाजारपेठेत पडलेले भाजीपाल्याचे भाव तसेच वारंवार बदलत असलेली बाजारपेठेची जागा यामुळे भाजीपाला बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहेतालुक्यातील बागांतीले भाजीपाला नागपूर बाजारपेठेत मध्ये नेण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने नागपूर महानगरपालिका प्रशासनाने भाजीपाला मार्केट अनेक ठिकाणी हलविले, तर काही मार्केट बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूर येथे नेलेला शेतीमाल परत आणून फेकावा लागला. किंवा बेभाव विकावा लागत आहे. भाजीपाला बागांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत करण्याची मागणी होत आहे.दरवर्षी टमाटर उत्पादनातून सात ते आठ लाख रुपयाचे उन्हाळी उत्पादन घेतो. यावर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे बाजारपेठेत आलेली मंदी व पडलेले भाव यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. जूनपर्यंत चालणारी टमाटर बाग आताच उद्ध्वस्त झाली आहे.अंबादास डिग्रसे, भाजीपाला उत्पादक, आजनडोह

टॅग्स :Rainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्या