शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वीज चोरी; महावितरणला राज्यात १० कोटींचा फटका

By admin | Updated: June 26, 2014 23:27 IST

महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे.

वर्धा : महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्व वीजचोरांवर कारवाई सुरू आहे.महावितरणच्या भरारी पथकांनी नागपूर परिमंडळासह राज्यभरात वीजचोरी विरूद्ध मे महिन्यात मोहीम राबविली. यात नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया या पाच जिल्ह्यात कलम १३५ अंतर्गत ११८ तर १२६ अंतर्गत एकूण ३ व हुक टाकून वीजचोरी करणे, वीज वापराच्या तुलनेत कमी बिल येत असताना तसे सुचित न करणे, मीटर संथ असणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा कारणांमुळे दोषी आढळणाऱ्या ६५ वीजचोऱ्या अशा १८६ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या़ यात १ लाख ७१ हजार १९६ युनिटची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. या वीजचोऱ्यांमुळे केवळ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात महावितरणला ९१ लाख ६७ हजारांचा फटका बसला. महावितरणने यात वीजचोरांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. या मोहिमेत सिंगल व थ्री-फेज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक अशा ४६० ग्राहकांची तपासणी झाली़ यातून १८६ ग्राहकांकडे वीजचोरी वा गैरवापर होत असल्याचे दिसून आले़ महावितरण दक्षता, अंमल-बजावणी व सुरक्षा कक्ष नागपूरचे उपकार्यकारी संचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनात सर्व उपकार्यकारी अभियंता श्रीगडीवार, जी.सी. जयस्वाल, ए.डी. उईके, एस.व्ही. वाशिनकर, व्ही.एम. खाडे यांनी सर्व वीजचोऱ्या उघडकीस आणल्या.सर्वांवर वीज चोरीच्या रकमेशिवाय तडजोड रकमेच्या वा वीजचोरीच्या दंडाच्या रकमेपोटी किलोवॅटप्रमाणे वीज वापराच्या तुलनेत ४ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. वीजचोरी रोखण्यासाठी वीज कंपनीने ही मोहीम राबविली असून ग्राहकांचे सहकार्य गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)