पूल धोक्याचा... वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाने साखर कारखान्यात ऊसाच्या बंड्या नियमित जात असतात.
पूल धोक्याचा...
By admin | Updated: January 13, 2016 02:48 IST