शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘त्या’ चोरांच्या तपासात पोलीस पथक रवाना

By admin | Updated: October 21, 2014 22:56 IST

शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्या. यात सुमारे जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. या घरफोड्यांना आज पाच दिवसांचा कालावधी होत असून पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा

वर्धा: शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्या. यात सुमारे जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. या घरफोड्यांना आज पाच दिवसांचा कालावधी होत असून पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. आत या चोरट्यांच्या तपासात पोलीस पथक रवाना झाले आहेतएकाच रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडे पडल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तपासात सापडलेले काही कपडे व शस्त्रावरून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागेल असे वाटत होते; मात्र यातही त्यांचा भ्रमनिरास झाला. अशात निवडणुकीची कामे असल्याने पोलीस पथक तयार करून ते चोरांच्या तपासात पाठविणे शक्य झाले नाही. याच कारणाने निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक रवाना झाले झाले. चोरी करण्याच्या पद्धतीवरून ते चोरटे ज्या भागातील आहेत त्याच भागात हे पथक रवाना झाले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. त्या भागात फिरण्याला दोन दिवस होत असून त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. अशात दिवाळी असल्याने नागरिकांत या चोरट्यांची भीती कायम आहे.(प्रतिनिधी)