शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

आठ दिवसात मोबदला द्या, अन्यथा पाणी बंद

By admin | Updated: April 18, 2015 01:51 IST

टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.

कारंजा (घा.) : टंचाईग्रस्त असलेल्या गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता तालुक्यात नारा २२ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेतील पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकरिता जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अधिग्रहीत जमिनीचा मोबादला देण्यात आलेला नाही. त्यामुळे आठ दिवसात हा मोबदला देण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९१ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. आज त्याला २३ वर्षे लोटूनही या मोबदल्याकरिता गावाकऱ्यांना उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाला शुक्रवारी पत्र देत आठ दिवसात व्याजासह मोबदला द्या अन्यथा पाणी बंद करू असा इशारा पत्राद्वारे दिला आहे. नारा अधिक २२ गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता पंढरी लहानु बोडखे, रा. बिहाडी यांच्या शेत सर्व्हे नं.३३३ मध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची समतोल टाकी व जलशुद्धीकरण केंद्र उभारले. यातुन २२ गावांच्या पाण्याची समस्या सुटली. या प्रकल्पाकरिता जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोबदल्याकरिता प्राधिकरणाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मोबदल्याची रक्कम आल्याचे सांगण्यात येते मात्र ती दिल्या जात नाही. अखेर त्रस्त शेतकऱ्यांने आठ दिवसात व्याजासह मोबदला मिळण्याबाबत उपकार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष पुरवून त्वरित मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)