शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

पवनारवासीयांची वीज कार्यालयावर धडक

By admin | Updated: June 21, 2017 00:42 IST

गत आठवड्यात आलेल्या वादळामुळे अनेक विद्युत खांब कोसळले. वीज ताराही तुटल्या.

वादळामुळे तुटलेल्या वीज तारा तशाच पडून लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : गत आठवड्यात आलेल्या वादळामुळे अनेक विद्युत खांब कोसळले. वीज ताराही तुटल्या. मात्र त्याच्या दुरूस्तीच्या कामाला गती मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी अचानक महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता कोरे यांना धारेवर धरले. यावेळी कोरे यांनी उपकार्यकारी अभियंता संजय पूरी यांना सहकार्यासाठी बोलाविले. पूरी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे कळवित असल्याचे सांगितले. परंतु शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी वरिष्ठांना येथेच बोलवा अशी मागणी रेटून धरली. तेव्हा कार्यकारी अभियंता खूरपुडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी दररोज किमान ११ तास सलग वीज पुरवठा, सिंगल फेज नेहमीकरिता सुरू ठेवणे, वीज पुरवठा खंडित झाल्यास कालावधी वाढवून वीज पुरवठा करणे, दुरूस्तीची कामे ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंत्यांनी १२ तास वीज पुरवठा करणे ही मागणी मान्य केली. यावेळी पं.स. सदस्य प्रमोद लाडे, तंटमुक्ती अध्यक्ष किरण गोमासे, पुरूषोत्तम टोणपे यांनी वाटाघाटी घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.