शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला.

ठळक मुद्देमागोवा विधानसभेचा : काँग्रेसचाच राहिला वरचष्मा, यंदाही अपक्ष बाशिंग बांधूनच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला; पण जसजशी प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर सध्या वर्धा जिल्ह्यात पार पडणाऱ्या वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चार विधानसभेच्या जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी कामालाही लागले आहे. अनेक अपक्ष उमेदवार आमदारपदासाठी सध्या बाशिंग बांधून असून वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी दोनदा तर आर्वी मतदार संघातील मतदारांनी तीनवेळा अपक्ष उमेदवारांना बहुमताचा कौल दिल्याचे गत ५२ वर्षांचा इतिहास सांगतो.वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. मागील ५२ वर्षांत वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठ वेळा, तर आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार सात वेळा विजयी झाले. सध्या आर्वी काँग्रेसच्या तर वर्धा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असले तरी या निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला. त्यावेळी वर्ध्याचे आमदार म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राकाँत प्रवेश केलेल्या याच उमेदवाराने घड्याळ या चिन्हावर पुन्हा एकदा आपले राजकीय भविष्य अजमावले. परंतु, मतदारांनी मोदी लाटेवर स्वार होत भाजपच्या उमेदवाराला पसंती दिली. तर आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेसला सातवेळा, आयसीएस व भाजपला एक वेळा आणि अपक्ष उमेदवारांना तीनवेळा मतदारांनी बहुमताचा कौल दिला आहे. सध्या येथे काँगे्रसचा आमदार असून २००९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवाराने धोबीपछाड दिली होती. त्यानंतर आता २०१९ ची ही सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्याला दिला अपक्षाने धोबीपछाडवर्धा विधानसभा क्षेत्रात १९७८, १९८० व १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग विजय मिळविणाऱ्यां काँग्रेसच्या उमेदवाराला १९९० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने धोबीपछाडच दिली. परंतु, त्यानंतर याच काँग्रेसच्या उमेदवाराने पुन्हा १९९५, १९९९ व २००४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली.आमदारांना मिळतो प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधीराज्य सरकारकडून प्रत्येक आमदाराला प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटार, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी विकास आदी विकासकामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019