शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्दे१,८७६ हेक्टवर झाली कपाशी अन् तुरीची लागवड : उर्वरित खत वेळीच मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी तूर व कपाशी पिकाची लागवड केली आहे. इतकेच नव्हे, तर १ लाख २३ हजार ३१० मेट्रीक टन खतापैकी आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. उर्वरित खत येत्या काही दिवसांत मिळेल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे.यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. खरीप हंगामासाठी वर्धा जिल्ह्याला एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची गरज असून त्यापैकी ५२ हजार मेट्रिक टन खत शुक्रवारपर्यंत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर शनिवारी हिंगणघाट येथे आणि रविवारी वर्धा रेल्वे स्थानकाच्या मालधक्यावर खताची रॅक लागली असून दोन्ही रॅकच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याला ३ हजार मेट्रीक टन खत मिळणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.येत्या दहा दिवसांत पाच रॅक लागण्याचा अंदाजआतापर्यंत एकूण ५२ हजार मेट्रिक टन खत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर येत्या दहा ते पंधरा दिवसांत खताच्या पाच रॅक वर्धा जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या मालधक्क्यावर लागेल, असे कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले.खत कोंडी होईल काय?खरीप हंगामासाठी एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा वर्धा जिल्ह्याला झाला आहे. येत्या काही दिवसांत रॅक लागून खतसाठा मिळेल असे बोलले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा झालेला खतसाठा कमी असल्याने जिल्ह्यात खत कोंडी होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती