शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

एक हजार शेतकऱ्यांनी पाठविले राष्ट्रपतींना पत्र

By admin | Updated: April 18, 2015 01:53 IST

भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, ...

वर्धा : भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने एक हजार शेतकरी तथा नागरिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठविले़केंद्र सरकारने सत्तेत येताच उद्योजकांचे हित जोपासत शेतकरी विरोधी भूमिअधिग्रहण कायदा लादला आहे़ या कायद्यात शेतकऱ्यांना विचारात न घेता त्यांचा शेतीवरील हक्कही काढून घेण्यात आला आहे. याचा विरोध म्हणून देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात ही मोहीम राबविण्यात आली़ या मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कल नुसार विविध ठिकाणी शेतकरी तसेच नागरिकांच्या बैठकी घेऊन भाजप सरकारने लादलेला भूमिअधिग्रहण कायदा आणि संयुक्त पुरोगामी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण कायदा यातील तफावत त्यांच्या निदर्शनास आणून देत नव्याने भाजप सरकारने लादलेला हा कायदा करण्यात यावा या मागणीची जवळपास एक हजार पत्रे उपस्थित शेतकरी तसेच नागरिकांनी राष्ट्रपतीच्या नावे लिहून दिली. सदर पत्रे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात आली. या मोहिमेत युवक काँग्रेस देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विपीन राऊत, प्रभारी तथा लोकसभा महासचिव सुधीर वसू, देवळी-पुलगाव गोविंद दय्या, अजय देशमुख, चंदू वाणी, अरूण लाहोरे, मोहन नावाडे, प्रवीण डडमल, सोनू गावंडे, निलेश ज्योत, राहुल सुरकार, वैद्य, यांचा सहभाग आहे.(शहर प्रतिनिधी)