शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

एक हजार शेतकऱ्यांनी पाठविले राष्ट्रपतींना पत्र

By admin | Updated: April 18, 2015 01:53 IST

भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, ...

वर्धा : भाजप सरकारने नव्याने लागू केलेला शेतकरी विरोधी भूमि अधिग्रहण कायदा रद्द करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण लागू करावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने एक हजार शेतकरी तथा नागरिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठविले़केंद्र सरकारने सत्तेत येताच उद्योजकांचे हित जोपासत शेतकरी विरोधी भूमिअधिग्रहण कायदा लादला आहे़ या कायद्यात शेतकऱ्यांना विचारात न घेता त्यांचा शेतीवरील हक्कही काढून घेण्यात आला आहे. याचा विरोध म्हणून देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात ही मोहीम राबविण्यात आली़ या मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कल नुसार विविध ठिकाणी शेतकरी तसेच नागरिकांच्या बैठकी घेऊन भाजप सरकारने लादलेला भूमिअधिग्रहण कायदा आणि संयुक्त पुरोगामी सरकारने तयार केलेला भूमिअधिग्रहण कायदा यातील तफावत त्यांच्या निदर्शनास आणून देत नव्याने भाजप सरकारने लादलेला हा कायदा करण्यात यावा या मागणीची जवळपास एक हजार पत्रे उपस्थित शेतकरी तसेच नागरिकांनी राष्ट्रपतीच्या नावे लिहून दिली. सदर पत्रे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात आली. या मोहिमेत युवक काँग्रेस देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विपीन राऊत, प्रभारी तथा लोकसभा महासचिव सुधीर वसू, देवळी-पुलगाव गोविंद दय्या, अजय देशमुख, चंदू वाणी, अरूण लाहोरे, मोहन नावाडे, प्रवीण डडमल, सोनू गावंडे, निलेश ज्योत, राहुल सुरकार, वैद्य, यांचा सहभाग आहे.(शहर प्रतिनिधी)