शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

भटक्या विमुक्त जाती अन्नसुरक्षेपासून वंचित

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय

वायगाव (नि.) : प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकाना मिळणे गरजेचे असतानाही बहुतांश भटक्या जाती जमातीच्या लोकांकडे शिधापत्रिका नसल्याने ते अन्न सुरक्षेपासून वंचित ंआहेत.भटक्या समाजातील बंजारा, गोसावी, गाडी लोहार, गोपाळा, नाथजोगी, बहुरूपी, गवळी, नदीवाले, लोहार, भाविष्य सांगणारे, झाडपत्ती विकणारे, गारूडी अशा अनेक भटक्या समाजातील नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून नाईलाजाने दूर राहावे लागले. भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार्‍या सोई-सुविधा आणि सवलती, आरोग्य सुविधापासून हे समाज वंचित आहे.  ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्याना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे शक्य नसल्याने त्यांचा नाईलाज आहे. भटक्या समाजातील नागरिकांची स्थिती ही अतिशय वाईट आहे. सतत भटकत असल्याने त्यांना सहन शिधापत्रिका मिळत नाही. तसेच हे नागरिक शिधापत्रिका बनविण्यासाठी गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी परत पाठविले जाते. परिस्थिती हलाखीची असल्याने अशा जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिलणे अत्यावश्यक आहे. शासनाने अशा गरीब लोकांसाठीच ही योजना सुरू  केली आहे. परंतु त्यांनाच मुलभूत हक्कापासून दूर रहावे लागत असल्याने शासनाच्या या योजनेचा मूळ हेतूच दूर सारला जात आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देवून भटक्या जातीच्या नागरिकांना योजनेचा लाभ व मुलाना शिक्षणासाठी उपाय म्हणून सर्वप्रथम त्यांच्या शिधापत्रिका बनविणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)