शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

अण्णासागर तलावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे.

ठळक मुद्देलाखो रूपये खर्चून केले खोलीकरण : फेब्रुवारी महिन्यातच तलाव झाला कोरडा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मार्च महिन्यातच अण्णा सागरात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी सेवाग्रामवर पाणीटंचाईचे संकट राहण्याची चिन्ह आहेत. शासनाने जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमि संधारण अभियान अंतर्गत गाव तलाव पुनर्जीवनाचे काम केले. यात तलावाचे खोलीकरण आणि दगडाची बांधणी केली. पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवण्यात आले. यातून १२०.८८ सघमी जलसाठा क्षमता तयार झाला.या तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे. या तलावात सुरूवाती पासूनच मोठ्या प्रमाणवर जल संचय आणि वाहणारे पाणी यात येत असल्याने संचय चांगला होतो. जवळच पाणी पुरवठा करणारी विहीर आणि जवळच शेती असल्याने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. मात्र यंदा आताच तलाव कोरडा झाल्याने शेती सिंचन व पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात