शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
2
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
3
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
4
IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख
5
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
6
IPL 2025 : ऑरेंज-पर्पल कॅप GT कडे! MI च्या ताफ्यातील सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार, इथं पाहा संपूर्ण यादी
7
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
8
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
9
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
10
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
11
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
12
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
13
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
14
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
15
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
16
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
17
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
18
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
19
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
20
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट

अण्णासागर तलावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे.

ठळक मुद्देलाखो रूपये खर्चून केले खोलीकरण : फेब्रुवारी महिन्यातच तलाव झाला कोरडा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मार्च महिन्यातच अण्णा सागरात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी सेवाग्रामवर पाणीटंचाईचे संकट राहण्याची चिन्ह आहेत. शासनाने जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमि संधारण अभियान अंतर्गत गाव तलाव पुनर्जीवनाचे काम केले. यात तलावाचे खोलीकरण आणि दगडाची बांधणी केली. पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवण्यात आले. यातून १२०.८८ सघमी जलसाठा क्षमता तयार झाला.या तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे. या तलावात सुरूवाती पासूनच मोठ्या प्रमाणवर जल संचय आणि वाहणारे पाणी यात येत असल्याने संचय चांगला होतो. जवळच पाणी पुरवठा करणारी विहीर आणि जवळच शेती असल्याने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. मात्र यंदा आताच तलाव कोरडा झाल्याने शेती सिंचन व पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात