शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

By अभिनय खोपडे | Updated: September 1, 2022 18:15 IST

वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा : ऐन सनासुदीच्या काळात  महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य जनता साध जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. असे असतांना नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस सरकार केवळ उत्सवात दंग असून, पोकळ घोषणा करीत आहे. याच्या निषेधार्थ आज (दि. १) वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा हा पूरग्रस्त असून शेतकरी विजेच्या तार तोंडात घेवून, नदीत उडी मारून आत्महत्या करीत आहे. पण या खोकेबहाद्दर सरकारला, व त्यांच्या आमदार खासदार यांना मात्र स्वत:च्या मंत्रिपदाच्या भाऊगर्दित फुर्सत नाही. पन्नास खोके, शिंदे सरकार वोक्के, महागाईकडे दुर्लक्ष करणार्‍या शिंदे भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, यांनी राष्ट्रवादी जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनिल राऊत व युवकचे अध्यक्ष संदीप किटे यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. नवे शिंदे-फडणवीसांचे हे खोके सरकार केवळ आश्वासन देणारे सरकार आहे. मेट्रो, गुजरातची मेट्रो ट्रेन, विविध स्मारके यांचेसाठी हजारो कोटी खर्च करण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहेत. पण सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मात्र उपाय नाहीत, उपाययोजना नाहीत.

शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पुस्तक पेनवर कर लावणार हे भाजपचं सरकार, आतापर्यंत देशातील व महाराष्ट्रातील अतिशय नालायक व जनविरोधी सरकार आहे. शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेवून, शपथ देवून आत्महत्या करू नका, असा उपदेश देणारे मुख्यमंत्री फक्त नौटंकी करून, केवळ आपल्या पक्षाच्या आमदारांना हजारो कोटी वाटत आहेत आणि शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे, असे आरोप करत शिंदे व फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने, जाहीर निषेध करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा