शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

वर्ध्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर मोटरसायकल अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:51 IST

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली.

ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटना एक गंभीर जखमी

वर्धा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली. सतीश वामनराव चाफले (२६) रा. यवती, ता. राळेगांव, जि. यवतमाळ, व अतुल पवार (२७) रा. गव्हा (कोपरा), ता. समुद्रपूर अशी मृतांची नावे आहे.प्राप्त माहितीनुसार सतीश चाफले (२६) व महेश कुंडलिक चतारे (२५) रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट हे दोघेही जाम येथून एम.एच. ३४ एई. ६८२७ क्रमांकाच्या मोटरसायकलने महामार्ग पोचमागार्ने हिंगणघाटकडे येत होते. तर अतुल पवार हा मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३२ झेड ११७८ ने गावाकडे जात असतांना दोन्ही मोटारसायकल एकमेकांवर धडकल्या. या अपघातात सतीशच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्य झाला. तो गिमाटेक्स मध्ये तारतंत्री म्हणून कार्यरत होता. तर अतुल पवार याचा उपचारा दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. अपघातात जखमी झालेल्या महेश चतारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ नागपुरला येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असुन उपनिरीक्षक विनोद कांबळे, नितिन येसनकर, संजय राऊत तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा