शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नाफेड'च्या सोयाबीन खरेदीला 'वखार'च्या भांडारपालाचा खोडा; उत्पादकांमध्ये रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:22 IST

दोन दिवसांपासून ट्रक उभेच, खरेदी झाली ठप्प : ७३० क्विंटल सोयाबीन खरेदी विक्री आवारात संघाच्या पडून

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद): शासनाच्या नाफेड सोयाबीन खरेदीला विविध संकटांचे ग्रहण लागल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच आता अवघे दोन दिवस शासकीय सोयाबीन खरेदीला उरले. अशातच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्र कारंजा येथील भांडारपालाच्या बेजबाबदार वर्तनामुळे गेल्या काही दिवसांपासून आष्टी येथील खरेदी-विक्री संघाकडून शासकीय सोयाबीनचे ट्रक पाठवल्यावर ते जाणीवपूर्वक उभे करून ठेवतात. त्यामुळे आष्टीला सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याने उर्वरित सोयाबीन खरेदी होणार की नाही. या बेजबाबदार भांडारपालावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारमंत्रीकडे निवेदनातून मागणी केली आहे.

८ हजार ८८१ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदीयात ८ हजार ८८१ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदी झाली. त्यानंतर या सोयाबीनचे पोते भरून तीन ट्रक कारंजा येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वेअर हाउसला पाठविण्यात आले. तेथे कार्यरत भंडारपाल डी.बी. उघडे यांनी गेल्या दोन दिवसांपासून आष्टी वरून पाठविलेले तिन्ही ट्रक उभे करून ठेवले. त्यामुळे सदर ट्रक सोयाबीन खाली करून आष्टीला वापस आले नाही. त्यामुळे आणखी नव्याने खरेदी केलेले ७३० क्विंटल सोयाबीन जागेअभावी खरेदी विक्री संघाच्या आवारात पडून आहे.

"खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नाफेडची सोयाबीन खरेदी युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, कारंजा येथे पाठवलेले ट्रक अद्याप परत आले नाही. त्यामुळे वजनमापे करायला जागा नाही. कारंजावरून ट्रक आल्यानंतर उर्वरित जमा असलेली सोयाबीन भरून पाठवण्यात येईल. त्यानंतर नवीन सोयाबीन केल्या जाईल."- विपिन पोकळे, व्यवस्थापक, तालुका खरेदी विक्रीसंघ, आष्टी

टॅग्स :Soybeanसोयाबीनwardha-acवर्धा