शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सर्वांच्या हितात माझे हित हीच ग्रामजयंती

By admin | Updated: November 16, 2016 00:58 IST

सर्वांच्या भलाईचा विचार घेवून ज्ञान आणि दानातून कार्यरत राहणाऱ्याची समाजाने प्रत्येक वेळेस दखल घेतली आहे.

मोहनलाल अग्रवाल : सर्वधर्मीय ग्रामजयंतीचा समारोपदेवळी : सर्वांच्या भलाईचा विचार घेवून ज्ञान आणि दानातून कार्यरत राहणाऱ्याची समाजाने प्रत्येक वेळेस दखल घेतली आहे. सर्वांच्या हितात माझे हित आहे. हा हेतूच ग्रामजयंती साजरा करणारा आहे. त्यामुळे परस्परामध्ये बंधूभावाची व एकात्मतेची भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. सर्वधर्मिय ग्रामजयंती समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेवार, तुकारामदास घोडे महाराज, शास्त्री सोशल फोरमचे ईमरान राही, अनिल नरेडी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांची उपस्थिती होती. संताची शिकवण व त्यांच्या पे्ररणादायी विचारात समाजाची उन्नती आहे. प्रांतवाद व भाषावाद बाजूला सारून सद्भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर. किल्लेवार यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुलगावचे प्यारेलाल रामटेके यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दीपक अग्रवाल यांनी तर आभार महेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. गणेश मालधुरे, माजी प्राचार्य दयानंद कात्रे, विजय पेटकर, सुरेश तायवाडे, जगदीश गावंडे, विजय पिंपळकर, शाम घोडे, वसंत खोडे, वसंत जगताप, रत्नाकर कल्याणी, येसनखेडे, नेने महाराज आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)