शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महामार्गांवर अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले ‘मृत्यूंजय दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

जाम महामार्ग पोलिसांनी ‘मृत्यूंजय दूत’ योजनेसाठी ५२ मदत करणाऱ्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या स्वयंसेवकांना महामार्ग पोलीस विभागाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक २० कि.मी.च्या अंतरामध्ये पाच ते सात जणांचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे प्रथमोपचार पेटी आणि स्ट्रेचर देण्यात आले आहे. जवळील डॉक्टर आणि दवाखान्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना अनेकवेळा तातडीने वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता. यातून मार्ग काढण्यासाठी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मृत्यूंजय दूत’ धावून आले असून महामार्गावरील १८ ते २० दूत अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून तत्काळ पोलिसांना माहिती देत त्यांची मदत करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. महामार्गावरील अपघात हा नेहमीच चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून ‘मृत्यूंजय दूत’ योजना सुरू करण्यात आली आहे.

महामार्ग पोलिसांकडून केली जातेय जनजागृती महामार्ग पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, स्नेहल राऊत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, सुधाकर कुमरे, देवेंद्र पटले यांच्यासह सर्व पोलिसांकडून महामार्गावर येणाऱ्या गावांतील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत समुपदेशन करून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. 

५२ दूतांची होतेय मदत जाम महामार्ग पोलिसांनी ‘मृत्यूंजय दूत’ योजनेसाठी ५२ मदत करणाऱ्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या स्वयंसेवकांना महामार्ग पोलीस विभागाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक २० कि.मी.च्या अंतरामध्ये पाच ते सात जणांचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे प्रथमोपचार पेटी आणि स्ट्रेचर देण्यात आले आहे. जवळील डॉक्टर आणि दवाखान्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. 

 

टॅग्स :Policeपोलिस