शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पैसे थकले; अडत्यांकडून खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:18 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे प्रश्नच : उपसभापतींच्या कक्षात अडत्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले. या संदर्भात बाजार समितीच्या उपसभापती यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत जोपर्यंत व्यापाऱ्यांकडून पैसे मिळणार नाही तो पर्यंत उद्यापासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अडत्यांनी सभापतींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अडत्यांना आक्रमक होण्याची वेळ आल्याची चर्चा परिसरात होती.बाजार समितीत सोयाबीन, तूर, चणा व गहू आदी शेतमाल शेतकरी विक्रीसाठी आणतांना दिसत आहे. ही आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी सकाळी अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीकरिता आणला होता. अडत्यांची सदर आक्रमक भूमिकेची माहिती मिळाल्यानंतर सभापतींच्या सूचनांवरून शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला. परंतु, अडत्यांच्या माध्यमातून होणारी खरेदी थांबली होती. व्यापाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून अडत्यांचे जवळपास कोट्यवधी रुपये थकविल्याने मंगळवारी खरेदी केलेल्या शेतमालाचे शेतकऱ्यांना चुकारे देण्यासाठी अडत्यांना अडचण निर्माण झाली. बाजार समितीत असलेले शेतमालाची आवक आणि शेतकºयांना चुकारे देण्यासाठी अडत्यांकडे असलेली पैशाची कोरड यामुळे संतप्त झालेल्या अडत्यांनी खरेदी थांबवून उपसभापती पांडूरंग देशमुख यांचा कक्ष गाठला. येथे अडते व अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा रंगली होती. बाजार समिती प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास बुधवारपासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड